कलम १४४ म्हणजे काय? | what is section 144

एकदा कोणत्याही भागात सीआरपीसी कलम १४४ लागू झाल्यानंतर सर्व नागरिकांना लाठीसह कोणत्याही प्रकारचे शस्त्रे बाळगण्यास मनाई आहे. आता आपल्या भारतात कोरोना वायरसमुळे हा लागु करण्यात आला आहे. • हा कलम का लागु करतात? हा कलम देशामध्ये शांतता व्यवस्था कायम राखण्यासाठी लागू करतात. • काय आहे हा कलम १४४ ? या कायद्यान्वये ५ किंवा त्याहून अधिक … Read more

corona virus news | latest news | ताजी बातमी

कोरोना व्हायरस चे प्रमाण दिवसांदिवस वाढतच आहे. या दरम्यान, सर्वसामान्यांमध्ये जनजागृती करण्याचे काम देखील मोठ्या प्रमाणात सुरू आहे. सर्वसामान्यांना समजावून सांगितले जात आहे की, जर आपण थोडी खबरदारी घेतली तर कोरोना व्हायरसशी यशस्वीपणे सामना केला जाऊ शकतो. कोरोना वरती कोणताही उपचार नाही, परंतु या कोरोनाचे रुग्ण मात्र भारतात सातत्याने बरे होत आहेत. आतापर्यंत २० रुग्णांची … Read more

पुण्यात मिळत आहे बाहुबली थाळी.. | bahubali thali |मराठी

आपण हॉटेलमध्ये गेलो की कधी कधी थाळी ऑर्डर करतो त्या थाळीमध्ये काही मोजकेच पदार्थ असतात पण, पुण्यात आत एक भली मोठी थाळी आली आहे. ती थाळी जर तुमच्यासमोर आली तर पाहूनच तुम्ही थक्क व्हाल. कारण या थाळीचं नाव आहे, बाहुबली थाळी! आता या नावाप्रमाणेच ही थाळी ही पूर्णपणे अनोखी आहे. पुण्यातील ‘हाऊस ऑफ पराठा’मध्ये ही … Read more

आयपीएलच्या लिलावासाठी ३३२ खेळाडूंची यादी तयार

आयपीएल 2020 च्या हंगामासाठी 19 डिसेंबरला कोलकाता येथे दुपारी 2.30 वाजता लिलाव प्रक्रिया होणार आहे. या लिलावासाठी एकूण 971 क्रिकेटपटूंनी नोंदणी केली होती. त्यातून अखेर 332 खेळाडूंची नावे लिलाव प्रक्रियेसाठी अंतिम यादीत समाविष्ट करण्यात आली आहेत. या स्पर्धेसाठी सुरुवातीला एकूण 971 खेळाडूंची नोंदणी करण्यात आली होती. त्या यादीत 713 भारतीय आणि 258 परदेशी खेळाडू होते. … Read more

कांदा गेला दीडशेच्या घरात…

गेल्या काही दिवसांपासून १२० रुपये किलोने विकला जाणारा कांदा सोमवारपासून ठाण्याच्या किरकोळ बाजारात तब्बल १५० रुपयांवर गेल्याने विक्रेत्यांबरोबर ग्राहकांच्याही डोळ्यांत अश्रूआले आहेत. कांद्याच्या दराने उच्चांक गाठल्याने घराघरांत आणि सोशल मीडियावरही कांदा सर्वांच्याच चर्चेचा विषय झाला आहे. ‘ अवकाळी पावसामुळे कांद्याच्या पिकांचे नुकसान झाल्याने एरव्ही ३० ते ४० रुपये किलोने मिळणारा कांदा मध्यंतरी चक्क शंभरीच्यावर पोहोचला … Read more

महाराष्ट्र विकास आघाडी : संधी आणि आव्हाने

शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेसची महाराष्ट्र विकास आघाडी अनेक अर्थानी महत्त्वाची आहे. केवळ महाराष्ट्रात सत्ता स्थापन करण्यापुरते तिचे महत्त्व मर्यादित नाही, तर भारतीय जनता पक्षाच्या पाशवी राजकारणाला नामोहरम करता येणे शक्य आहे, हे या आघाडीने दाखवून दिले. परंतु, आघाडीची स्थापना आणि त्यानंतरचे सत्तारोहण ही केवळ पहिली पायरी आहे. आता कुठे सुरुवात होत आहे. मुख्यमंत्रिपदाचा शपथविधी झाला आणि आघाडीचे … Read more

आयपीएलनंतर धोनी घेणार भवितव्याबाबत निर्णय..

नवी दिल्ली: पुढील वर्षी होणऱ्या आयपीएलनंतर भविष्याचा निर्णय घेणार असल्याचे माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने निकटवर्तीय सूत्रांच्या माध्यमातून मंगळवारी जाहीर केले. या वक्तव्यामुळे धोनीबाबत सुरु असलेल्या अटकळबाजीला सध्यातरी पूर्णविराम मिळाला, असे म्हणावे लागेल. जुलैमध्ये भारतीय संघ इंग्लंडमधील एकदिवसीय सामन्यांच्या विश्वचषकात उपांत्य फेरीत पराभूत होऊन स्पर्धेबाहेर पडला. तेव्हापासून धोनी एकही सामना खेळला नाही. तो वेस्ट इंडिज … Read more